Skip to main content

Posts

Showing posts with the label Govt yojna update

विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी 51 हजार रुपये - राज्य सरकारची मोठी योजना Govt. Yojna Update

💰 विद्यार्थ्यांना मिळणार दरवर्षी 51 हजार रुपये - राज्य सरकारची मोठी योजना  Govt. Yojna Update 🧐 राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारने स्वाधार योजना सुरु केली आहे.  🗣️ या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार अकरावी, बारावी व डिप्लोमा (प्रोफेशनल – नॉन प्रोफेशनल) विद्यार्थ्यांना दरवर्षी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत करत असते 💁‍♂️  पहा कशी आहे हि योजना - अनुसूचित जाती, नवबौद्ध समुदायातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. अकरावी, बारावी, तसेच डिप्लोमा -  💫 शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहणे, खाणे व शैक्षणिक खर्चासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी 51 हजार रुपयांची मदत केली जाते 🤔  कोणाला मिळणार लाभ ? ▪️ उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. ▪️ अनुसूचित जाती, नवबौद्ध समुदायातील सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. ▪️ उमेदवाराचे कौटुंबिक आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. ▪️ शैक्षणिक कालावधी दोन वर्षांहून अधिक नसावा. ▪️ दहावी किंवा बारावी परीक्षेत विद्यार्थी किमान 60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. ▪...