Skip to main content

Posts

US-India Trade Deal विरोधात शेतकरी संघटनांचा देशव्यापी बंद का? कर सवलती, GM पिके आणि दुग्धव्यवसायावर मोठी चिंता

 US-India Trade Deal विरोधात शेतकरी संघटनांचा देशव्यापी बंद का? कर सवलती, GM पिके आणि दुग्धव्यवसायावर मोठी चिंता US-India Trade Deal विरोधात शेतकरी संघटनांचा देशव्यापी बंद का? भारत-अमेरिका व्यापार कराराच्या नव्या चौकटीविरोधात शेतकरी संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि इतर शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, हा करार भारतीय शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकतो. या करारातील आयात-निर्यात सवलती, शुल्क कपात आणि गैर-शुल्क अडथळे (non-tariff barriers) कमी करण्याच्या तरतुदींवरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. कृषी आणि दुग्धव्यवसाय FTAs बाहेर ठेवण्याचे आश्वासन काय झाले? शेतकरी संघटनांचा पहिला मुद्दा असा आहे की वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी अनेकदा आश्वासन दिले होते की, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्र मुक्त व्यापार करारांपासून (FTA) दूर ठेवले जाईल. मात्र, नव्या व्यापार चौकटीत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्कात कपात होत असल्याचे दिसते. शेतकऱ्यांच्या मते, हा निर्णय सरकारच्या पूर्वीच्या भूमिकेशी विसंगत आहे. यापूर्वी न्यूझीलंड, युरोपियन युनियन (EU) आण...

बारामती विमान दुर्घटना: “अजित दादांचा प्रवास पूर्वनियोजित नव्हता” – रोहित पवारांचे गंभीर प्रश्न आणि पुराव्यांसह स्पष्टीकरण

 बारामती विमान दुर्घटना: “अजित दादांचा प्रवास पूर्वनियोजित नव्हता” – रोहित पवारांचे गंभीर प्रश्न आणि पुराव्यांसह स्पष्टीकरण अजित पवार विमान दुर्घटनेबाबत रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले गंभीर प्रश्न. प्रवास बदल, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक बिघाड आणि आंतरराष्ट्रीय तपासाची मागणी. Ajit Pawar plane crash, Rohit Pawar press conference, Baramati plane crash, अजित पवार अपघात, NCP news, महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या बारामती विमान दुर्घटनेनंतर अनेक तर्क-वितर्क आणि अफवा सोशल मीडियावर फिरत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हा अपघात होता की घात, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे आणि शंका उपस्थित केल्या. रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे — हा अपघात होता की काही वेगळं?” त्यांनी तपास यंत्रणांना निष्पक्ष आणि व्यापक चौकशीची मागणी केली आहे. प्रवासात अचानक बदल – नेमकं काय घड...

अजित पवार : महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलते समीकरण आणि सत्तेचे नवे गणित

 अजित पवार : महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलते समीकरण आणि सत्तेचे नवे गणित महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव अनेक वर्षे प्रभावी राहिले आहे. शरद पवार यांच्या राजकीय वारशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यांनी राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये निर्णायक भूमिका बजावली. प्रशासनावर मजबूत पकड, वेगवान निर्णयशैली आणि सत्तेतील व्यवहारिक राजकारण हे त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य मानले जाते. सुरुवातीचा राजकीय प्रवास अजित पवार यांनी आपली राजकीय कारकीर्द बारामतीमधून सुरू केली. सहकार क्षेत्र, साखर कारखाने, जिल्हा बँका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची मजबूत पकड होती. ग्रामीण भागातील संघटन कौशल्यामुळे ते लवकरच राज्य पातळीवर महत्त्वाचे नेते बनले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. सिंचन प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. Amazon वर शॉपिंग करन्यासठी येथे क्लिक करा पक्षातील बंड आणि राजकीय वळण महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे राष्ट्रवादी काँ...

राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी चुरस वाढली, शेळके जबाबदारीसाठी तयार; कळवणचे नितीन पवारही शर्यतीत

  राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी चुरस वाढली, शेळके जबाबदारीसाठी तयार; कळवणचे नितीन पवारही शर्यतीत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्रिपदाच्या चर्चांना उधाण आलं असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठी हालचाल सुरू आहे. शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा आणि दंड जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी शिक्षेला स्थगिती न मिळाल्यामुळे मंत्रिपद कायम ठेवणं शक्य न राहिल्याने हा राजीनामा द्यावा लागला. यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक महत्त्वाचं मंत्रिपद रिक्त झालं असून, त्याच जागेसाठी आता पक्षात चुरस वाढताना दिसत आहे. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर हे खातं सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. मात्र हे पद कायमस्वरूपी कुणाला दिलं जाणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील अनेक आमदार आणि नेत्यांची नावं चर्चेत आली असून, दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत राजकीय हालचाली वाढल्या आहेत. अनेक दावेदार, पक्षात अंतर्गत हालचाल मंत्रिपद...

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक निकाल २०२५ | नाशिक जिल्ह्यात शिवसेना टोपवर

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक निकाल २०२५ | नाशिक जिल्ह्यात शिवसेना टोपवर   नाशिक जिल्हा शिवसेनाचा बालेकिल्ला  नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होताच राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारत जिल्ह्यावर आपली पकड अधिक मजबूत केली असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील 11 पैकी एकाही नगरपरिषदेत महाविकास आघाडीला नगराध्यक्षपद मिळवता आलेले नाही. महायुतीचे वर्चस्व, शिंदे शिवसेना आघाडीवर या निकालांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक पाच नगरपरिषदांवर नगराध्यक्षपद मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली छाप सोडली आहे. भाजप आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी तीन नगरपरिषदांमध्ये विजय मिळवला आहे. महायुतीतील हे पक्ष काही ठिकाणी स्वतंत्रपणे, तर काही ठिकाणी परस्परविरोधात लढले असले तरी अंतिम निकालात फायदा मात्र महायुतीचाच झाला आहे. महाविकास आघाडीचा संपूर्ण पराभव काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील पक्षांना नाशिक जिल्ह्या...

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर — पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर — पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी चार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर केल्या. या घोषणेनंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. राज्यभरातील नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका या टप्प्यांनुसार घेतल्या जातील. आयोगाने स्पष्ट केले की निवडणुका वेळापत्रकानुसार पार पडतील आणि प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण ठेवावी. तारखांच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग निवडणुकीच्या तारखांची घोषणा होत...

Breaking News : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप; अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

Breaking News : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भुकंप; अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ सर्व घडामोडींचा live आडवा

💐 HSC नंतर ऍडमिशन साठी 👇 महत्वाची माहिती 💐

💐 HSC नंतर ऍडमिशन साठी 👇 महत्वाची माहिती 💐 -----------------------------------------------------------  मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे ----------------------------------------------------------- 1) नीट आँनलाईन फाँर्म प्रिंट 2) नीटप्रवेश पत्र  3) नीट मार्क लिस्ट 4)10 वी चा मार्क मेमो 5)10 वी सनद 6) 12वी मार्क मेमो 7) नँशनँलीटी सर्टीफिकेट 8 रहिवाशी प्रमाणपत्र 9)12 वी टी सी 10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस 11) आधार कार्ड 12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा 13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते 14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे 1) जातीचे प्रमाणपत्र 2) जात वैधता प्रमाणपत्र 3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र  ( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू) --------------------------------------------------------- कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे. ----------------------------------------------------------- 👉 इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे ----------------------------...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! - आता विहिरीसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान Farmer Update

🤩  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! - आता विहिरीसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान Farmer Update 👨🏻‍🌾 शेतकऱ्यांना आता वैयक्तिक विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान मिळणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय महिन्यापूर्वीच जारी झाला आहे.  💧 मनरेगाच्या माध्यमातून भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यामध्ये 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदण्यात येणार - असे राज्य शासनाने सांगितले    💁‍♀️  आणखी काय सांगितले राज्य शासनाने  👉 आता ग्रामसभेत लाभार्थींना विहिरीसाठी मंजुरी देणे ग्रामपंचायतींना आवश्यक असणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना काही अटीदेखील असतील.  🖊️ ग्रामपंचायतीने मान्यता दिल्यानंतर पुढील 30 दिवसांमध्ये गट विकास अधिकाऱ्यांना यासाठी प्रशासकीय मान्यता द्यावी लागणार आहे. ✔️ तसेच गटविकास अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर पुढील 15 दिवसांमध्ये तांत्रिक मान्यता देणे आवश्यक असणार आहे.  🗣️ नियमित ग्रामसभा झाल्यानंतर 10 पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी जर अर्ज केला तर विशेष ग्रामसभा घेऊन त्यास मंजुरी द्यावी लागणार आहे, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 💁‍♀️  पहा महत्वाचे मुद्दे व अटी ▪️ ग्...

1 जानेवारीपासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - प्रत्येकाने वाचा Banking Update

💳 1 जानेवारीपासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - प्रत्येकाने वाचा  Banking Update 🧐 देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या सिम्पलीक्लिक क्रेडिट कार्डमध्ये काही बदल करणार आहे - तसेच हे नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहेत  ✍️ याशिवाय 6 जानेवारीपासून व्हाउचर आणि रिवॉर्ड पॉईंट्स रिडेम करण्याच्या दोन नियमांमध्ये बदल करणार आहे  💁‍♀️  पहा कशे आहेत नवे नियम  ▪️  SBI Cards & Payment Services ने दिलेल्या माहितीनुसार 6 जानेवारीपासून सिम्पलीक्लिक क्रेडिट कार्डधारकांना जारी केलेले क्लिअरट्रिप व्हाउचर एकाच व्यवहारात रिडेम करता येणार इतर कोणत्याही ऑफर, व्हाउचरसोबत जोडता येणार नाही. ▪️ याशिवाय आता काही वस्तूवर 10 ऐवजी 5 पट रिवॉर्ड पॉईंट्स दिले जाणार आहे - अपोलो 24X7, BooK My Show, क्लियरट्रिप, इजीडायनर, लेंसकार्ट आणि नेटमेड्सवर 10 पट रिवॉर्ड पॉईंट मिळतील - असे SBI ने म्हटले आहे आहे.   🙏  SBI क्रेडिट कार्ड धारकांसाठी  - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा.

इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय ? वाचा सविस्तर Shear Market Update

🧐  इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय ? वाचा सविस्तर  Shear Market Update ✍️ तुम्हाला माहिती असेल, याआधीच्या मॅसेज मध्ये आपण म्युच्युअल फंड युनिट्सची खरेदी आणि विक्री इनसायडर ट्रेडिंग रेग्युलेशन्सच्या कक्षेत येणार आहे  🎙️ याविषयी माहिती घेतली दरम्यान या मॅसेज मध्ये आपण इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय या विषयी जाणून घेऊ 💁  पहा इनसायडर ट्रेडिंग म्हणजे काय  ▪️ इनसायडर ट्रेडिंगमध्ये कंपनीची संवेदनशील माहिती शेअर बाजारांतील व्यवहारासाठी वापरली जाते. इनसायडर ट्रेडिंग म्हणजे समभाग, रोखे यांच्या किंमतींविषयी माहित न झालेली -  ▪️ मात्र अत्यंत महत्वाची माहिती मिळवून या रोख्यांची, समभागांची खरेदी किंवा विक्री करणे तसेच ते प्रकाशित करणे म्हणजे इनसायडर ट्रेडिंग होय. ▪️ सर्व माहिती सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मिळण्याआधी ती इनसायडर व्यक्तीच्या हाती लागते या माहितीचा वापर करून गैरमार्गाने नफा किंवा तोटा नोंदवला जातो. अशा व्यवहारामुळे त्या कंपनीच्या समभागाच्या किंमतीवर विपरित परिणाम होतो. 🙏  सर्व गुंतवणूकदारांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा

आधार कार्ड-धारकांसाठी UIDAI कडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Govt. Update

😱  आधार कार्ड-धारकांसाठी UIDAI कडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Govt. Update 🪪  अनेकजण आधार कार्डची झेरॉक्स कचऱ्यात टाकून देतात, त्यामुळे आधार कार्डचा दुरुपयोग होतो .  ✨  तर काही लोक या कागदपत्रावरून बनावट आधार कार्ड बनवून घेतात, हा सगळा प्रकार थांबवण्यांसाठी UIDAI ने एक परिपत्रक जारी केले आहे.  💁‍♀️  पहा काय सांगितले UIDAI ने  😇 आधार कार्डचा  12-अंकी अद्वितीय ओळख क्रमांक फिजिकल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी केली जाईल, तसेच एखाद्या व्यक्तीचे आधार कार्ड कोणत्याही  स्वरूपाचे  आहे  - जसे की E आधार, आधार PVC कार्ड आणि M आधार ते तपासले जाऊ शकते   💫 तसेच mAadhaar अँपचा वापर करून कोणत्याही आधार कार्डची सत्यता तपासता येते, दरम्यान आधार पडताळणी केल्यावर बनावट आधार कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीला कलम 35 अंतर्गत दंड केला जाईल, असेही UIDAI ने सांगितले आहे.   🙏  प्रत्येक नागरिकांसाठी  - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरना देखील शेअर करा

राज्य सरकारची मोठी घोषणा ! शिक्षक भरतीच्या नियमांत बदल - जाणून घ्या सविस्तर Breaking Update

👨🏻‍🏫  राज्य सरकारची मोठी घोषणा ! शिक्षक भरतीच्या नियमांत बदल - जाणून घ्या सविस्तर   Breaking Update ✍️  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरती करताना सर्वांना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावे, यासाठी राज्य सरकारने शिक्षक भरतीत नवीन सुधारणा केल्या आहेत. राज्यात शिक्षकांची भरती करण्यासाठी सरकारने ‘पवित्र’ पोर्टल सुरु केले असून शिक्षक भरती करण्यासाठी पोर्टल मध्ये काही बदल करण्यात आले , तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत गुण सुधारण्यासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त पाच वेळा संधी दिली जात होती,आता त्यात नवीन नियमांची भर पडली.  🤔  पाहूया काय आहेत शिक्षक भरतीचे नवीन नियम !  ▪️ आता उमेदवाराला प्रत्येक वेळी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी द्यावी लागेल. ▪️ आधीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. ▪️ शिक्षक भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास उमेदवाराचे वय विचारात घेत...

बालविवाह कायद्याबाबत राज्य सरकारकडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Breaking Update

🔖  बालविवाह कायद्याबाबत राज्य सरकारकडून नवे नियम जारी - प्रत्येकाने वाचा Breaking Update 🧐 बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारने 21 ऑक्टोबर 2022 रोजी सुधारित पत्र जारी केले आहे - तसेच सरकारने काही नवे नियम देखील जारी केले आहेत.  💁‍♀️  पहा कसे नियम  ?  ▪️ बालविवाहासाठी आता - ग्रामसेवक, पुरोहित, छायाचित्रकार, आचारी, मंडप डेकोरेटर, वाजंत्री पथक, डिजे, पाहुण्यांसह मुला-मुलीच्या आई-वडिलांना देखील जबाबदार धरले जाणार आहे.  ▪️ गावात बालविवाह झाल्यास - सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील व नोंदणी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे - असे  सरकारने म्हटले आहे  ▪️ बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी असण्याऱ्याला दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडही होऊ शकतो.   ▪️ ग्रामीण भागात बालविवाहावर कायद्याने प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना महिला व बाल विकास विभागाद्वारे दिल्या जातील.  😇  सर्व नागरिकांसाठी  - हि बातमी महत्वाची आहे , आपण इतराना देखील शेअर करा

दहावी-बारावीच्या परीक्षेच्या नियमामध्ये मोठा बदल - विद्यार्थी व पालकासांठी मोठी बातमी Breaking Update

😱  दहावी-बारावीच्या परीक्षेच्या नियमामध्ये मोठा बदल - विद्यार्थी व पालकासांठी मोठी बातमी  Breaking Update  📝 तसे तुम्हाला माहिती असेल, शिक्षण मंडळाचे दहावी - बारावीच्या विद्यार्थांना कोरोनाच्या काळात पेपर लिहिण्यासाठी होम सेंटर सुविधा आणि अर्धा तासाचा वेळ शिल्लक दिला होता - मात्र आता शिक्षण मंडळाने हि सुविधा रद्द केली आहे.   🤷‍♀️  काय सांगितले शिक्षण मंडळाने ?  ▪️ यावेळेस होणाऱ्या परीक्षेत होम सेंटर सुविधा राहणार नाही, तसेच ८० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तासाचा वाढीव वेळदेखील दिला जाणार नाही.  ▪️ शंभर टक्के अभ्यासकर्मावर परीक्षा होईल - दरम्यान दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सवलती कायम राहतील - असे देखील शिक्षण मंडळाने सांगितले  😇  सर्व विद्यार्थ्यांसाठी  - हि बातमी महत्वाची आहे , आपण इतर विध्यार्थ्याना देखील शेअर करा

या बँकेकडून मिळणार शिक्षणासाठी लोन - पहा कसा असेल व्याजदर Educatioanl Loan Update

🏦  या बँकेकडून मिळणार शिक्षणासाठी लोन  - पहा कसा असेल व्याजदर Educatioanl Loan Update 👩‍🎓 उच्च शिक्षणासाठी तसेच  परदेशात शिकण्यासाठी अनेक पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी बँकेकडून एज्युकेशन कर्ज काढावे लागते -  🗣️ मात्र कोणती बँक कोणत्या दराने कर्ज देते हा प्रश्न अनेकांना पडतो - तर या मेसेजमध्ये आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ  💁‍♀️  पहा सविस्तर  ▪️ स्टेट बँक ऑफ इंडिया 7.95 ते 11.15 टक्क्याने 20 लाख रुपयांपर्यंत लोन देते .   ▪️ पंजाब नॅशनल बँक 8.65 ते 11.40 टक्क्याने , कर्ज म्हणून कितीही पैसे घेता येतात.  ▪️ बँक ऑफ बडोदा 8.45 टक्के ते 10.75  टक्क्याने 1.25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देते.   😇  पालकांसाठी हि बातमी महत्वाची आहे  -  आपण इतरांना देखील शेअर करा

बँकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या IFSC कोडचे महत्व - प्रत्येकाने वाचा Knowledge Update

🧐    बँकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या IFSC कोडचे महत्व - प्रत्येकाने वाचा Knowledge Update 📱  बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कोणतेही ऑनलाइन व्यवहाराचे काम करायचे असेल,तर तुम्हाला विविध प्रकारची माहिती विचारली जाते -  ✍️ जसे की, खात्याचा नंबर , खातेदाराचे नाव तसेच एक विशेष कोड विचारला जातो त्याला IFSC कोड असे म्हणतात -  प्रत्येक बँकेच्या IFSC  कोड  हा वेगळा असतो.  🧐  पहा IFSC कोड विषयी सविस्तर  ▪️  आयएफएससी म्हणजे , अल्फा-न्यूमेरिक कोड हा कोड 11 अंकी नंबरमध्ये असतो. यामधे पहिली 4 अक्षरं  बँकेची ओळख असते, यानंतर 1 किंवा त्यापेक्षा जास्त अंक शून्य असतात - तसेच उरलेले आकडे ही शाखेची सांकेतीक ओळख असते. ▪️  आयएफएससी कोडचा उपयोग एनईएफटी,आयएमपीएस आणि आरटीजीएस व्यवहार पूर्ण करण्यासाठी केला जातो - याचा वापर आरबीआयकडून प्रत्येक इलेक्ट्रॉनिक आर्थिक व्यवहाराचा बॅकप घेण्यासाठी करतात.  😇  हे नॉलेज अपडेट - आपण इतराना देखील शेअर करा.

आता विनापैसे तिकीट बूक करुन करता येणार रेल्वे प्रवास - प्रवाशांसाठी आनंदाची बातमी Railway Update

🚆    आता विनापैसे तिकीट बूक करुन करता येणार रेल्वे प्रवास  - प्रवाशांसाठी आनंदाची बातमी Railway Update 🧐 दिवाळीच्या सुटीत पर्यटनाचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांना यंदाच्या दिवाळीत एकही पैसा न देता तिकीट बूक करुन देशभर फिरता येणार  📝 यासाठी ‘आयआरसीटीसी’ ने ‘ट्रॅव्हल नाऊ – पे लेटर’ ही सुविधा सुरु केली आहे. ‘आयआरसीटीसी’च्या ‘रेल कनेक्ट’ अ‍ॅपवरही ही सुविधा उपलब्ध आहे.  💫 रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे खिशात पैसे नसले, तरी प्रवाशांना तिकीट बूक करता येईल त्यासाठी रेल्वेने ‘CASHe’ सोबत भागीदारी केली आहे. 💁‍♂️  असे करा तिकिट बूक  ▪️ सर्वप्रथम ‘गुगल प्ले-स्टोअर’वरुन ‘आयआरसीटीसी’चे ‘रेल कनेक्ट’ हे अ‍ॅप डाउनलोड करा - नंतर अ‍ॅपवर ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लॅटर’ या पर्यायावर क्लिक करुन रेल्वेचे रिझर्व्ह तिकिट बुकींग करता येईल. ▪️ एकदा हा पर्याय निवडल्यावर आरक्षित अथवा तात्काळ तिकिट बुकींगचा पर्याय खुला होईल. त्यानंतर प्रवाशाला चेकऑऊट पेजवर किती हप्त्यात ही रक्कम चुकती करायची आहे, त्याची निवड करता येईल...