Skip to main content

Posts

Showing posts with the label Govt update

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर — पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर — पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मुंबई | राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी चार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर केल्या. या घोषणेनंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुका तीन टप्प्यांमध्ये पार पडणार असून पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. राज्यभरातील नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका या टप्प्यांनुसार घेतल्या जातील. आयोगाने स्पष्ट केले की निवडणुका वेळापत्रकानुसार पार पडतील आणि प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण ठेवावी. तारखांच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग निवडणुकीच्या तारखांची घोषणा होत...

राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' होणार लागू - शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार सहा हजार रुपये अनुदान Govt. Update

👨‍🌾 राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' होणार लागू - शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार सहा हजार रुपये अनुदान  Govt. Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, केंद्र सरकारने 2018 ला शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जात होते  👉 दरम्यान आता राज्यात देखील  मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेअतर्गंत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे.  💰 त्यामळे आता शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे - दरम्यान राज्यात ही योजना लवकरच लागू केली जाणार आहे. अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.  👩‍💻 तसे या योजनेविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  ✒️  दरम्यान राज्य सरकारने - केलेली हि घोषणा सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा Govt Update

👌   अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा  Govt. Update ⚠️ केंद्र सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी काही आदेश जारी केले आहेत - नव्या आदेशानुसार यापुढे चारचाकी गाड्यांमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्टचा वापर करणे सक्तीचे केले आहे 🗣️ तसेच कारमध्ये 6 एअरबॅगच्या सक्तीसोबत अनेक महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. सध्या असलेल्या वाहतूक नियमांचा अभ्यास करून त्यात गरज पडल्यास आवश्यक ते आणखी बदल देखील करण्यात येतील - असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले  💁‍♂️  आणखी काय म्हणाले नितीन गडकरी ? ▪️ बऱ्याचदा देशातील कारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या परदेशात निर्यात करण्यासाठी वाहनाची निर्मिती करतात तेव्हा त्या गाड्यांमध्ये 6 एअरबॅग्स असतात.  ▪️ मात्र जेव्हा याच गाड्यांचे उत्पादन देशात विक्रीसाठी केले जाते तेव्हा या गाड्यांमध्ये फक्त चारच एअरबॅग असतात. यामध्ये कार उत्पादक कंपन्यांची याबाबत विचारणा केली असता - ▪️ ते तेव्हा खर्च वाढत असल्याचे कारण सांगितात. पण मला वाटते की कंपन्यांचा हा दावा चुकीचा आहे. कारण एक एअरबॅग लावण्यासाठी अवघा 9...

वाहनांच्या सुरक्षेबाबत नितीन गडकरी यांची मोठी घोषणा - पहा काय म्हणाले ? Govt. Update

📣 वाहनांच्या सुरक्षेबाबत नितीन गडकरी यांची मोठी घोषणा - पहा काय म्हणाले ? Govt. Update 🧐 केंद्र सरकार ऑक्टोबरपासून वाहन कंपन्यांना आठ आसनी वाहनांमध्ये किमान सहा 'एअरबॅग' असणे अनिवार्य करण्याचा विचार करत आहे.  🗣️ खासगी वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे, अशी माहीती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.  🤷‍♂️  आणखी काय म्हणाले नितीन गडकरी ? 🚗  ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवर सीट बेल्टचा अलार्म असेल. कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास एक हजाराचा दंड आकारला जाईल. तसेच हा नियम सर्वांसाठी अनिवार्य आहे 💵 तुम्हाला माहिती असेल, मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न घातल्याने वाहतूक पोलिस दंड आकारत नाहीत.  ✒️ मात्र आता मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असणार आहे - असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले  😇  दरम्यान सर्व वाहन धारकांसाठी - ही माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमामध्ये मोठा बदल - प्रत्येकाने वाचा Govt. Update

🎯 ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमामध्ये मोठा बदल - प्रत्येकाने वाचा  Govt. Update 📝 आपण जर ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याचा किंवा रिन्यू करत असाल, तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे - केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याच्या नियमांत बदल केला आहे  🚗 नव्या नियमानुसार आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओ मध्ये फेऱ्या मारण्याची गरज  नाही  🤷‍♂️  पहा काय सांगितले केंद्र सरकारने ?  ● केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमानुसार - आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी RTO मध्ये जाऊन कसल्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही ● तसेच ड्रायव्हिंग लायसेन्स बनविण्यासाठी आरटीओमध्ये टेस्ट देण्याची वाट पाहावी लागणार नाही - यासाठी आपण कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करू शकता ● तेथून ट्रेनिंग घेतल्यानंतर, आपल्याला तेथेच टेस्ट देखील पास करावी लागेल. यानंतर, टेस्ट पास करणाऱ्यांना ट्रेनिंग स्‍कूलकडून एक प्रमाणपत्र देण्यात येईल आणि याच प्रमाणपत्राच...

गणेश विसर्जनाबाबत नियमावली जाहीर - प्रत्येकाने वाचा. Govt. Update

🔖 गणेश विसर्जनाबाबत नियमावली जाहीर - प्रत्येकाने वाचा Govt. Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, गेली दोन वर्षे कोरोनामुळे सण-उत्सवावर निर्बंध आले होते. मात्र, यंदा मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.  🚣‍♀️ या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने POP मूर्तींचे विसर्जन नदी, सरोवर वा तलावात करण्यास बंदी घातली आहे. - तसेच काही नियम देखील जाहीर केले आहेत  💁‍♂️  पहा कशी आहे नियमावली ? ● स्थानिक प्रशासनाने मुबलक प्रमाणात कृत्रिम तलाव उपलब्ध करून द्यावेत. ● कृत्रिम तलाव भरल्यास, प्रशासनाने विसर्जनासाठी अतिरिक्त सोय करावी. ● मूर्तीकारांनी पर्यावरणपूरक व नैसर्गिक मातीच्या मूर्ती तयार कराव्यात.पीओपी, थर्माकोल व प्लॅस्टिकचा वापर टाळावा. ● मंडळांनी कमी उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, सजावटीसाठी नैसर्गिक साहित्य व रंग वापरावेत. ● कृत्रित तलाव तयार करताना आत जाड ताडपत्रीचा वापर करावा, कृत्रिम तलावाला गळती नसावी. ● भरती-ओहोटीचा विचार करूनच समुद्रात मूर्तीचे विसर्जन करावे ● घरगुती मूर्तींचे विसर्जन शक्यतो पाणी भरलेल्या बादलीत करावे. ● विसर्जन करताना मूर्तीवरील दागीने, निर्माल्य काढू...

😱 आता लग्नाच्या साहित्यांवरही असणार GST - प्रत्येकाने वाचा. Govt. Update

😱 आता लग्नाच्या साहित्यांवरही असणार GST - प्रत्येकाने वाचा Govt. Update 🧐 तुम्हाला माहिती असेल , देशात जवळपास प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंवर ‘जीएसटी’ लागू करण्यात आला आहे - दरम्यान आता लग्नासाठी लागणाऱ्या साहित्यांवरही जीएसटी असणार आहे  🤷‍♂️  कोणत्या वस्तूंवर असणार GST ? ▪️ सर्वाधिक 18 टक्के ‘जीएसटी’ लग्नाच्या गार्डनवर आकारला जाणार म्हणजे 2 लाखांच्या लग्नाच्या गार्डनसाठी 36 हजार रुपये ‘जीएसटी’ असणार  ▪️ एक लाखाचा तंबू उभारल्यास, त्यावर 18 हजारांचा ‘जीएसटी’ भरावा लागेल. तर दीड लाखांच्या केटरिंगवर 27 हजारांचा कर असणार  ▪️ तसेच डेकोरेशन, बँड बाजा, फोटो-व्हिडिओ, लग्नपत्रिका, घोडा, ब्युटी पार्लर व लाइटिंगवरही 18 टक्के ‘जीएसटी’ आकारण्यात येणार  ▪️ तर नवीन कपडे, पादत्राणांवर 5 ते 12 टक्के कर असेल. याचबरोबर सोन्याच्या दागिन्यांवर 3 टक्के ‘जीएसटी’ आहे. तर बस-टॅक्सी सेवेवरही 5 टक्के ‘जीएसटी’ असणार आहे  📍  आता लग्नावरही GST असणार  - हि माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची विक्री बंद होणार - पहा काय आहे कारण Govt. Update

🧐 जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची विक्री बंद होणार - पहा काय आहे कारण    Govt. Update 😇 तुम्हाला माहिती असेल , जॉन्सनची बेबी पावडर , 1894 पासून विकली जात होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जॉन्स अँड जॉन्सन बेबी पावडरमध्ये वापरत असलेले टॅल्क हे जगातील सर्वात मऊ खनिजांपैकी एक आहे.  🚫 मात्र आता अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने महत्त्वाची घोषणा केली. कंपनीने म्हटले आहे की ती 2023 मध्ये जागतिक स्तरावर आधारित बेबी पावडरची विक्री बंद करणार आहे  💁‍♂️ पहा काय आहे कारण ? 🩺 या पावडरमध्ये एस्बेस्टोसचा एक प्रकारचा हानिकारक फायबर आढळून आला होता, जो कर्करोगाचे कारण असल्याचे मानले जात होते.  ✒️ या प्रकरणी 35 हजार महिलांनी गर्भाशयाचा कर्करोग झाल्यामुळे कंपनीवर दावा दाखल केला होता. त्यामुळे कंपनीने 2020 मध्ये यूएस आणि कॅनडामध्ये बेबी पावडरची विक्री बंद केली ⏲️ दरम्यान आता कंपनीने 2023 मध्ये जागतिक स्तरावर जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे  📌 जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची - विक्री बंद होणार , हि माहिती आपण इतरांना देखील अवश्...

🇮🇳 गाडीवर तिरंगा लावण्यासाठी सरकारचे नवे नियम - प्रत्येकाने वाचा Govt. Update

🇮🇳 गाडीवर तिरंगा लावण्यासाठी सरकारचे नवे नियम - प्रत्येकाने वाचा   Govt. Update 📣 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५वा स्वतंत्र दीनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली असून, 13 ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन केले आहे.तसेच सोशल मीडियाच्या ‘डीपी’वर तिरंगा ठेवण्यास सांगितले आहे. 📝 दरम्यान स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन जवळ आल्यानंतर अनेक जण गाड्यांवर तिरंगा लावून फिरत असतात. मात्र आता , गाडीवर तिरंगा लावण्यासाठी सरकारने काही नियम जारी केले आहेत  🤷‍♂️  पहा कसे आहेत नियम  💫 सध्या अनेकांनी कार, बाईक किंवा अन्य वाहनांवर भारतीय ध्वज लावला आहे. वाहनांवर तिरंगा लावण्याचा त्यांचा हेतू चुकीचा असू शकत नाही, मात्र असं केल्यास आपल्यावर कारवाई केली जाऊ शकते. 🚓 कारण, भारतीय राष्ट्रध्वज गाडीच्या बोनेटवर किंवा हुडवर, टॉप आणि साइड  ट्रेन, बोट, तसेच विमानाच्या पाठीमागे लावता येत नाही. तसे केल्यास ते राष्ट्रध्वजाच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते 💰 तसेच आपल्याला भारतीय ध्वज कायदा आणि नियमानुसार 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्...

अटल पेन्शन योजनेत मोठा बदल - 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम Govt. Update

😱 अटल पेन्शन योजनेत मोठा बदल - 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम  Govt. Update 📝 असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे.  ⏲️ त्यानुसार जी व्यक्ती आयकर भरत असेल अश्या व्यक्ती 1 ऑक्टोबर 2022 नंतर या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही, यासंदर्भातील अधिसूचना 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे. 🤷‍♂️ कशी आहे अधिसूचना  ? ▪️ तुम्हाला माहिती असेल , अटल पेन्शन योजना आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे, जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत. ▪️ वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे. जे आयकर भरतात, ते अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत.  ▪️ तसेच अर्थ मंत्रालयाचा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. मात्र 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आयकरदात्याचे खाते बंद केले जाईल आणि खात्यात जमा केलेले पेन्शनचे पैसे ग्...